You are currently viewing टिळा करताना बोटांचे महत्व

टिळा करताना बोटांचे महत्व

तिलक विशेष

कोणता टिळा कोणत्या बोटाने लावावा?

  • जेव्हा चितेकडे व्यक्ती विधी करतो तेव्हा करंगळी चा उपयोग तेथे टिळे लावण्यासाठी केला जातो. (लिटिल फिंगर)
  • जेव्हा देवांना आणि गुरुजनांना तिलक करायचा असेल तेव्हा अनामिका चा उपयोग करावा (रिंग फिंगर)
  • जेव्हा स्वतःला कुठेही कधीही टिळा लावायचा असेल तर मध्यमा चे बोट उपयोगी आणावे (मिडल फिंगर)
  • जेव्हा पितरांच्या फोटोला मूर्ती ला तिलक करायचा असेल तर तर्जनी बोट वापरावे ( फर्स्ट फिंगर)
  • जेव्हा कुणाला विजय तिलक करायचा असेल , कुणाचा राज्याभिषेक करायचा असेल , किंवा कोणत्याही कॉम्पिटिशन ला पाठवायचे असेल (आत्ताची लढाई तीच आहे आपल्या परीक्षा, इंटरव्हिव्ह वगैरे) तर त्याला अंगठ्याने टिळा करणे शुभ असते. ( खास स्त्रियांनी) (थम्प फिंगर).

तर्जनी बोट हे गुरु चे आहे. 

मधले बोट हे शनी चे आहे.

अनामिका हे रवी चे आहे. 

करंगळी चंद्र आणि बुधा साठी आहे. 

अंगठ्यावर शुक्राचा प्रभाव आहे.

आपणास हि बेसिक माहिती असावी हा उद्देश.

>हेही वाचा :- रक्षा बंधन विशेष माहिती, विशेष टीप खास बहिणीसाठी आणि मुहूर्त

धन्यवाद…..!

This Post Has 5 Comments

  1. प्रज्ञा तुळसकर

    माहिती खूपच महत्व पूर्ण आहे…chan mahiti aahe…

  2. Devendra Kunkerkar

    आपण दिलेल्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद .

  3. Sonal Shinde

    khup important mahiti dele ahe👍

  4. Jayesh Balsara

    Thank you for good information

  5. Jayashri Nalawade

    Sir this information 👍 is very best 👌👍

Leave a Reply